चारोळी चकोर
बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७
|| विचारचक्र ||
|| विचारचक्र ||
=========
विचारांचं चक्र मनात
निरंतर चालत असते..
मौनातले भाव नकळत
मौनातच खोलत जाते..!!
***सुनिल पवार...
✍🏽
(आगामी "अभाग्याचं राजस भाग्य" कादंबरीतील चारोळी)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा