मंगळवार, ४ जून, २०१९

प्रदूषणाचा मारा..

प्रदूषणाचा मारा..
बिघडला आहे निसर्गाचा समतोल सारा
म्हणूनच झेलावा लागतोय प्रदूषणाचा मारा..
चूक निसर्गाची नाही चूक माणसाची आहे
त्यानेच ओकीबोकी केलीय हरित वसुंधरा..!!
--सुनिल पवार...✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा