चारोळी चकोर
शनिवार, १७ ऑगस्ट, २०१९
जगावे म्हणता..
जगावे म्हणता..
जगावे म्हणता म्हणता
चोरपावली काळ येतो..
कधी तो महापूर होतो
तर कधी दुष्काळ होतो..!!
--सुनिल पवार..
✍️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा